Tuesday, December 13, 2011

Prashn Ani Uttar




कधी कधी आयुष्यात अनेक प्रश्न येतात, 
हेच प्रश्न मग मनाला अस्वस्थ करून सोडतात. 
 
मन मग आपल सैर भैर पळू लागत 
समोर आलेल्या प्रश्नांची उत्तर ते शोधू लागत.